Category: आपली मुंबई

अंमली पदार्थ विकणाऱ्यांना थेट फाशी देण्याचा कायदा करा, अजित पवारांची सभागृहात मागणी!
मुंबई - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी
अंमली पदार्थांच्या विक्रीबाबत कडक कायदा करण्याची मागणी केली आहे. मुंबई, ठाणे, नागपूर ही शहरे वगळता इतर महा ...

सदाभाऊंचा राजू शेट्टींना धक्का, स्वाभिमानीच्या ‘या’ नेत्यांचा रयत क्रांती संघटनेत प्रवेश!
मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टटी यांना धक्का बसला आहे. स्वाभिमानीच्या अनेक पदाधिकाय्रांन ...

अजित पवारांची सावली म्हणून ओळखला जाणारा ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादी सोडणार?
बारामती - लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळालं नाही. परंतु आता काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता हिसकावून ...

सकल मराठा समाजाचा संघर्ष व बलिदानामुळेच आरक्षण – अशोक चव्हाण
मुंबई - मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाने केलेले शिक्कामोर्तब हा सकल मराठा समाजाचा विजय आहे. कोट्यवधी मराठा नागरिकांनी शांततामय मार्गाने रस्त्याव ...

मराठा आरक्षणाच्या निर्णयावर संभाजीराजे म्हणाले…
मुंबई - राज्य सरकारने शैक्षणिक क्षेत्रातील आणि नोकरीतील मराठा आरक्षण वैध असल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक ...

सरकारच्या व्यापक प्रयत्नांमुळे पालघर जिल्हयातील कुपोषणाचे प्रमाण घटले -पंकजा मुंडे
मुंबई - बालकांमधील कुपोषण कमी करण्यासाठी शासन स्तरावरून करण्यात आलेले व्यापक प्रयत्न, तीव्र, अती तीव्र कुपोषित बालकांवर उपचारासाठी सुरु करण्यात आलेली ...

शिर्डी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदी यांचं नाव निश्चित, राधाकृष्ण विखे पाटलांनी सोडवला तिढा!
शिर्डी - शिर्डी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाचा तिढा अखेर सुटला असून शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी विखे गटाच्या अर्चना उत्तमराव कोते यांची निवड ...

शैक्षणिक, नोकरीतलं आरक्षण वैध, मराठा आरक्षणाबाबत मुंबई हायकोर्टाचा निकाल!
मुंबई - मराठा आरक्षण अखेर कोर्टात टिकलं असुन सरकारने शिक्षण आणि नोकरीत दिलेलं मराठा आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवलं आहे. परंतु 16 टक्के आरक्षण ...

माजलगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर भाजपच्या ‘या’ दोन नेत्यांमध्ये रस्सीखेच!
बीड - आगामी विधानसभा निवडणुकीवरुन राज्यातील वातावरण तापत असल्याचं दिसत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबतच शिवसेना-भाजप युतीही निवडणुकीच्या तयारीला ल ...

सुमार कामगिरी करणाय्रा राज्यातील 30 आमदारांना भाजप देणार नारळ?
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत जवळपास 30 आमदारांना तिकीट न देण्याची भूमिका भाजपनं घेतली असल्याची माहिती आहे. गेल्या पाच वर्षात सुमार कामगिरीमुळे 30 ...