Category: आपली मुंबई

तेव्हा तुम्ही मसनात गेले होते काय? सदाभाऊ खोत यांची राष्ट्रवादीवर जोरदार टीका !
वर्धा - कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी पक्ष पुरावरुन राजकारण करत असून पूर आला तेव् ...

राम कदम यांचा दहीहंडीचा कार्यक्रम रद्द, पूरग्रस्तांना करणार मदत!
मुंबई - कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी घाटकोपरमधील भाजप आमदार राम कदम यांनी यावर्षी दहीहंडीचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय ...

काँग्रेसला धक्का देण्यासाठी विखे-पाटलांची मोठी खेळी, बाळासाहेब थोरातांच्या गुरुंपुढे नतमस्तक!
अहमदनगर - आगामी विधानसभा निवडणुकीत अहमदनगरमधील राजकीय वातावरण चांगलच तापण्याची शक्यता आहे. कारण एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ...

काँग्रेसनं जागा वाढवल्या, वंचित बहूजन आघाडीला ‘एवढ्या’ जागांची ऑफर?
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला घेण्यासाठी काँग्रेसचे जोरदार ...

भाजपच्या अंतर्गत बंडाळीमुळे ‘या’ मतदारसंघात काँग्रेस आमदाराच्या विजयाची हॅटट्रिक होणार?
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांनी राज्यातील प ...

मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बाहेर पडलेल्या काँग्रेस आमदाराला बाळासाहेब थोरात म्हणाले “आजकाल दिसत नाहीत”!
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. अशातच काँग्रेस आमदारा ...

पूरग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी अन् हेक्टरी ६० हजार मदत द्या, काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!
मुंबई - राज्याच्या अनेक भागात पुरामुळे प्रचंड जीवित व वित्तहानी झाली आहे. शेतकरी, व्यापारी अन् नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने पूर ...

नाना पटोलेंची पोलखोल यात्रा, मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला देणार उत्तर!
नागपूर - काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला उत्तर देण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी पट ...

राज ठाकरे, नारायण राणे एकत्र, मनसेच्या आंदोलनास पाठिंबा ?
मुंबई - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. कोकणातील प ...

जायकवाडीचे पाणी खडका प्रकल्पात सोडा, धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !
मुंबई - जायकवाडी धरणाचे पाणी खडका प्रकल्पात सोडून त्याद्वारे शहराला पाणीपुरवठा करावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मुख्य ...