Category: आपली मुंबई

नागपूरकरांकडून मुख्यमंत्र्यांचा आवाज बंद
मुंबई - नागपूरमधील नव्या विधीमंडळाच्या कार्यालयाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी नागपूरकरांशी संवाद साध ...

आधी नामांतर महाराष्ट्राच करा; आमदाराची अनोखी मागणी
मुंबई - अहमदनगर किंवा औरंगाबादला एक इतिहास आहे. तो बदलून जबरदस्तीनं नामांतर करणं योग्य नाही. नामांतर करायचंच असेल, तर आधी महाराष्ट्राचं नाव बदलून राज् ...

बाळासाहेब थोरातांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा?
मुंबई – राज्याचे महसूलमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे रविवारपासून दिल्ली येथे दाखल झाले असून त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपल्या पदाच ...

अबू आझमी समजूतदार नेते – संजय राऊत
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 30 वर्षांपूर्वी औरंगाबादचं नाव संभाजीनगर असे केले आहे, त्यावर फक्त सही शिक्का उमटायचा आहे, याचा पुनरुच्चार ...

खबरदार नामांतर केलं तर रस्त्यावर उतरणार
औरंगाबाद : महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शिवसेना, भाजप व मनसेसह काही ...

ईडी विरुध्द शिवसेना सामना रंगणार
मुंबई : गेल्या काही दिवसात शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत, आमदार प्रताप सरनाईक कुटुंबियांना ईडीने केलेल्या कारवाईमुळे शिवसेना आक्रमक ...

नेम चुकला आणि बाण धनुष्यात घुसला
मुंबई : भाजपावर शरसंधान केल्याचा आव आणत रवींद्र वायकर यांनी PMC बँक घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. घोटाळ्यात राजकीय नेते ...

औंरगाबाद नामातंरावरून काँग्रेस नेते आक्रमक
जालना : औरंगाबादचे नामांतर हा स्थानिक पातळीवरचा मुद्दा आहे. औरंगाबादचे नामांतर हा महाविकासआघाडी सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोगामचा भाग नाही. औरंगाबादच्या ...

औरंगजेब हा काही महाराष्ट्र धर्म नाही-शिवसेनेने साधला निशाना
मुंबईः 'सरकारी कागदावर नसेलही, पण राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री असतानाच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर करुन टाकले व जनतेने ...

बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद झाली – उध्दव ठाकरे
मुंबई: 'मध्यंतरी काही लोकांनी पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. पण आता त्यांची तोंडं बंद झाली आहेत. कारण, पोलिसांचे कर्तृत्व सूर्यप्रकाशाइतकं स् ...