Category: आपली मुंबई

आदित्य ठाकरेंकडे असणार हे मंत्रिपद, शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी!
मुंबई - शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार लवकरच स्थापन होणार असल्याची चिन्ह आहेत. यासाठी तिन्ही पक्षांकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. काँग्रेस, ...

काँग्रेस-राष्ट्रवादीत एकमत, बैठकीनंतर दोन्ही पक्षातील नेत्यांचं मोठं वक्तव्य!
नवी दिल्ली - राज्यात सत्तास्थापन करण्याबाबत आज पुन्हा एकदा काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी दोन्ही पक्षांची स्वतंत्र आणि नंतर एकत् ...

उपमुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीतील ‘या’ नेत्यांची नावं आघाडीवर!
मुंबई - राज्यात लवकरच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचं सरकार स्थापन होणार? असल्याचं दिसत आहे. त्यामुळे या सरकारमध्ये कोणाला कोणतं मंत्रिपद मिळणार याबा ...

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची नावे!
नवी दिल्ली - राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रित येऊन सरकार स्थापन करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे या नव्या सरकारमधील म ...

‘महाशिवआघाडी’ नको तर हे नाव द्या, काँग्रेसचा प्रस्ताव!
मुंबई - राज्यात लवकरच शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार उदयास येणार असल्याचं दिसत आहे. कारण सरकार स्थापनेसाठी या तिन्ही पक्षांकडून जोरदार हालचाली स ...

‘शिवसेनेने फसवणूक केली’, उद्धव ठाकरेंसह ‘या’ नेत्यांवर पोलिसात तक्रार!
औरंगाबाद - महायुतीच्या नावाखाली मते घेतली आणि काँग्रेस -राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यामुळे शिवसेनेनं फसवणूक केली असल्याची तक्रार, रत्नाकर भीमराव चौरे या ...

सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग, काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांची महत्त्वाची बैठक!
नवी दिल्ली - राज्यात सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग आला असून काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांची बैठक पार पडत आहे. या बैठकीत कालच्या बैठकीत ठरलेल्या म ...

महाशिवआघाडीचं अखेर ठरलं, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून ‘या’ मुद्यांवर एकमत?
नवी दिल्ली - राज्यातील सत्तास्थापनेबाबत दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेला आघाडीत घेण्याबाबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी हिरवा कंदिल दा ...

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची शरद पवारांच्या घरी दोन तासांची बैठक!
नवी दिल्ली - राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. सत्तास्थापनेबाबत दिल्लीत वेगवान घडामोडी घड ...

महाराष्ट्रातील शेतकय्रांसाठी मोदी सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
मुंबई - केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय घेतला असून राज्यात क्यार वादळामुळे अवकाळी पाऊस पडून शेतीचे मोठं नुकसान झालेलं आहे. याची पाहणी करण्य ...