Category: आपली मुंबई

‘या’ जिल्हा परिषदांच्या निवडणुका रद्द होण्याची शक्यता !
मुंबई - राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आता राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. नागपूर, अकोला, वाशीम, धुळ ...

मंत्री होऊन भगवानबाबांच्या दर्शनाला या, महंत नामदेवशास्त्रींनी दिलं धनंजय मुंडेंना निमंत्रण!
मुंबई - धनंजय आपण मंत्री होऊन भगवान गडावर ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबा यांच्या समाधीचे दर्शन घ्यायला या, असं निमंत्रण भगवानगडाचे मठाधिपती महंत न्यायाचा ...

खडसे आणि पंकजा मुंडे प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया !
मुंबई - भाजपमधील अंतर्गत वाद सध्या चव्हाट्यावर आला आहे. ओबीसी नेत्यांवर पक्षाकडून अन्याय झाला असल्याचा आरोप अनेक नेते करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने प ...

पंकजा मुंडेंवर काय अन्याय झाला माहीत नाही, परंतु आमच्यावर मात्र अन्याय झाला -विनायक मेटे
वाशिम - पंकजा मुंडेंवर अन्याय काय झाला हे त्या सांगू शकल्या नाहीत. तर आमच्यावर झालेला अन्याय आम्ही सांगत आहे. मात्र तो जाहीरपणे न सांगता नेत्यांना सां ...

अधिवेशनात भाजपमध्ये मोठा भूकंप होणार?, काँग्रेस नेत्यानं वर्तवलं भाकीत!
नवी दिल्ली - महाविकासआघाडी सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत आहे. या अधिवेशनादरम्यान भाजपमध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता काँग्रेसचे मंत्री ...

जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आघाडीचाच विजय होईल – बाळासाहेब थोरात
मुंबई - राज्यातील आगामी पाच जिल्हा परिषद निवडणुकीत आघाडीचाच विजय होईल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री ...

मंत्रालयात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न !
मुंबई - मंत्रालयामध्ये पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न करण्याची घटना घडली असून
मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन एका तरुणीने आत्महत्येचा प्र ...

पदभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले…
मुंबई - महाविकासआघाडी सरकारचं काल खातेवाटप झालं. त्यानंतर आज मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारला. यावेळी सर्व विभागाला न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन. सह ...

…त्यामुळे भाजपचे सरकार आले नाही, चंद्रकांत पाटलांची कबुली!
सोलापूर - परळीतील मेळाव्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरांना इशारा दिला आहे. पक्षाच्या निर्णयाबाबत कुणाचा काही आक्षेप असेल ...

राज्यातील भाजप-शिवसेना युती तुटल्याचे ‘या’ महापालिकेत पडसाद, भाजपच्या उपमहापौरांचा राजीनामा!
औरंगाबाद - शिवसेनेनं भाजपची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन केलं आहे. शिवसेना, भाजपची युती तुटल्याचे पडसाद औरंगाबाद महापालि ...