Category: आपली मुंबई

1 12 13 14 15 16 731 140 / 7305 POSTS
चर्चेचं बांडगूळ हे महाराष्ट्र विकास आघाडीचं दुतोंडी हत्यार – आशिष शेलार

चर्चेचं बांडगूळ हे महाराष्ट्र विकास आघाडीचं दुतोंडी हत्यार – आशिष शेलार

मुंबई – दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांकडून करण्यात आलेल्या हिंसाचारावरुन विरोधी पक्षाकडून भाजप आणि मोदी सरकारवर टिका केली आहे. यावर आज भाजपच ...
सरकारच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचा संयम सुटला – शरद पवार

सरकारच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचा संयम सुटला – शरद पवार

मुंबई : पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील पश्चिम भागातील शेतकरी शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करत होते. पण, सरकारने त्यांना गांभीर्याने घेतले नाही. परिण ...
ट्रॅक्टर रॅलीत अण्णा हजारे

ट्रॅक्टर रॅलीत अण्णा हजारे

अहमदनगर : राजनाधी नवी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राळेगणसिद्धी येथे ट्रॅक्टर रॅलीला हिरवा झेंडा दाखवून जेष्ठ समाज ...
बाळासाहेब थोरातांचा राज्यपालांवर हल्लाबोल

बाळासाहेब थोरातांचा राज्यपालांवर हल्लाबोल

मुंबई - कृषी कायद्याविरोधात देशभरात शेतकरी आंदोलन करीत आहेत. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत सोमवारी शेतकऱ्यांचा मोर्चा काढण ...
राजपालांचे निवेदन फाडलं

राजपालांचे निवेदन फाडलं

मुंबई : कृषी कायद्याविरोधात दिल्लीला सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाले. सर्व शेतकरी आ ...
शेतकरी आंदोलनात इतर लोकं घुसवली : दरेकर

शेतकरी आंदोलनात इतर लोकं घुसवली : दरेकर

मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज आझाद मैदान येथे पार पडलेल्या शेतकरी मोर्चावर टीका केली आहे. भेंडी बाजारात कुठून आले शेतकरी ...
शेतकरी मोर्चा अडवल्याने झटापट

शेतकरी मोर्चा अडवल्याने झटापट

मुंबई : कृषी कायद्याविरोध रविवारी संध्याकाळपासून आझाद मैदानात धरणे धरणाऱ्या मोर्चेकऱ्यांनी राजभवनाच्या दिशेने कूच केली आहे. मात्र, मोठ्या संख्येने हे ...
कुणाची किती मुलं, सांगू का? – अजित पवार

कुणाची किती मुलं, सांगू का? – अजित पवार

मुंबई - धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावर आधीच स्पष्टीकरण दिलं आहे. तरीही त्यावरून विरोधक टीका करत आहेत. यावर अजित पवार यांनी विरोधकांना दम देऊन मागच्या ...
शेतकरी आंदोलनास शिवसेनेची पाठ

शेतकरी आंदोलनास शिवसेनेची पाठ

मुंबईः केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी ठाण मांडला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत शेतकरी आंद ...
शेतकऱ्यांची आज राजभवनावर धडक

शेतकऱ्यांची आज राजभवनावर धडक

मुंबई: केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. या शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला असून ...
1 12 13 14 15 16 731 140 / 7305 POSTS