Category: आपली मुंबई

उद्योगांची जबाबदारी मी घेतो, आमच्या भूमीपुत्रांना सांभाळण्याची जबाबदारी तुम्ही घ्या – मुख्यमंत्री
औरंगाबाद - उद्योगांची जबाबदारी मी घेतो, पण इथल्या आमच्या भूमीपुत्रांना सांभाळण्याची जबाबदारी तुम्ही घ्या, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्य ...

कोल्हापूरचे पालकमंत्रिपद स्वीकारण्यास बाळासाहेब थोरातांचा नकार!
मुंबई - महाविकास आघाडी सरकारमधील पालकमंत्र्यांची यादी काल जाहीर करण्यात आली. या यादीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना को ...

पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर, वाचा तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे...
1 ) प ...

जिल्हा परिषद निवडणुकीत मविआची सरशी, भाजपनं बालेकिल्ला गमावला, वाचा अंतिम निकाल!
मुंबई - पालघर, नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांपैकी चार जिल्हा परिषदांवर महाविकास आघाडीला तर केवळ एका जिल्ह ...

उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत जिल्ह्यात उलथापालथ !
उस्मानाबाद - जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत जिल्ह्यात उलथापालथ झाली आहे. राणा पाटील आणि तानाजी सावंत यांच्या समर्थकांचा विजय झाला असून राणा पाट ...

धुळे जिल्हा परिषदेत भाजपनं बहुमताचा आकडा गाठला!
मुंबई - राज्यातील सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. नागपूर, धुळे, पालघर, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या जिल्हा परिषदांच्या नि ...

राज्यातील सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे निकाल, नागपूरमध्ये भाजपला धक्का!
नागपूर - राज्यातील सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. नागपूर, धुळे, पालघर, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या जिल्हा परिषदांच्या न ...

राज्यात उद्योगाला गती देणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उद्योजकांशी साधला संवाद !
मुंबई - महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकदृष्ट्या सर्वात प्रगत राज्य असून या पुढील काळात राज्यातून एकही उद्योग इतर राज्यांमध्ये जाऊ देणार नाही. उद्योगांन ...

महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणं, भाजपला मिळणार या पक्षाची साथ ?
मुंबई - भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात मुंबईत गुप्त बैठक झाली आहे. प्रभादेवी येथील हॉटेल इंडिया बुल ...

चांगले खाते मिळाले नाही म्हणून नाराज असलेल्या या कॅबिनेट मंत्र्याची पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजरी!
मुंबई - चांगले खाते मिळाले नाही म्हणून राज्य सरकारमधील काही मंत्री अजूनही नाराज असल्याची चर्च सुरु आहे. कारण कॅबिनेट मंत्री, काँग्रेसचे नेते विजय वडेट ...