Category: जालना

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचा समारोप, सेल्फी विथ अजितदादा आणि धनंजय मुंडेंसाठी तरूणाईची झुंबड !
जालना - राज्यातील फडणवीस सरकारच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने मागील नऊ दिवसात मराठवाड्यात काढलेल्या हल्लाबोल यात्रेची सांगलात झाली आहे. पक् ...

“शेतक-यांनो तुमची मानसिकता बदला, हवी ती मदत करायला आम्ही तयार आहोत !”
जालना – शेतकऱ्यांनो आपल्या घरात आर्थिक सुबत्ता नांदण्यासाठी काळानुरुप तुमची मानसिकता बदला. त्यासाठी लागणारी कोणतीही मदत करण्यास आम्ही तयार आहोत असे आश ...

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना स्वतःच्या जिल्ह्यातच थेट आव्हान !
जालना – जालन्यात सध्या भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली असल्याचं पहावयास मिळत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नगरसेविका संध्या देठे या ...

जालन्यात काँग्रेसला मोठं खिंडार, नगरसेवकांसह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश !
जालना – जालन्यात काँग्रेसला मोठं खिंडार पडलं असून काँग्रेसच्या नगरसेविका आणि अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रावसाहेब दानवे यांच्या उप ...

झेडपीच्या सीईओंना महिलेच्या विनयभंग प्रकरणी अटक !
जालना – जालना जिल्हा परिषदेचे सीईओ दीपक चौधरी यांना महिलेच्या विनयभंग प्रकरणी अटक करण्यात आली. एका बड्या अधिका-याला विनयभंग प्रकरणी अटक झाल्याने एकच ख ...

ब्रेकिंग न्यूज – अर्जुन खोतकर यांना सुप्रिम कोर्टाचा दिलासा, आमदारकी शाबूत !
दिल्ली – शिवसेनेचे आमदार आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना सुप्रिम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांची आमदारकी रद्द करण्याच्या हायकोर्टाच्या न ...

दानवेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा धनंजय मुंडेंकडून खरपूस समाचार
जालना - शेतकऱ्यांच्या छातीवर नव्हे, पायांवर गोळीबार करायला पाहिजे होता, असं वक्तव्य करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा धनंजय मुंडे यांनी ख ...

जालना जिल्ह्यातील आष्टी येथे साकारणार सामूहिक कृषी प्रक्रिया उद्योग प्रकल्प
प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मंत्रीगटाची म्हैसूर येथील प्रकल्पास भेट
मुंबई - जालना जिल्ह्यातील आष्टी गाव समुहामध्ये केंद्र शासनाच्या रुरबन प्रकल्प ...

गायी, म्हशींचा गट वाटप पथदर्शी योजना जालन्यासह बीड, उस्मानाबाद, यवतमाळ जिल्ह्यांत राबविणार !
मुंबई - मराठवाडा पॅकेजअंतर्गत पथदर्शी स्वरुपात राबविण्यात येणारी शेळी, गायी आणि म्हशींची गट वाटप योजना जालना जिल्ह्यासह बीड, उस्मानाबाद व यव ...

राज्यात 3884 ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू
मुंबई : राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचं मतदान होत आहे. या टप्प्यात १८ जिल्ह्यातील ३ हजार ८८४ ग्रामपंयाचतीमध्ये मतदान सुरू झालंय.
...