Category: पश्चिम महाराष्ट्र

1 139 140 141 142 143 159 1410 / 1589 POSTS
पुणे महापालिकेच्या कर्जरोख्यांची शेअर बाजारात नोंदणी

पुणे महापालिकेच्या कर्जरोख्यांची शेअर बाजारात नोंदणी

पुण्यात पाणी पुरवठा प्रकल्पासाठी निधी उभा करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या बॉन्डची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शेअर बाजारात नोंदणी करण्यात आ ...
पुण्याच्या ‘त्या’ 34 गावांचा निर्णय आता मुख्यमंत्री घेणार

पुण्याच्या ‘त्या’ 34 गावांचा निर्णय आता मुख्यमंत्री घेणार

मुंबई – पुणे शहरानजीकची 34 गावे महापालिकेत समाविष्ठ करण्याबाबत मंत्रालयात झालेली बैठक कोणत्याही निर्णयाविना संपली. 34 गावांचा पुणे महापालिकेत समावेश क ...
स्वार्थासाठी काही जणांनी शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास रंगवला – शरद पवार

स्वार्थासाठी काही जणांनी शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास रंगवला – शरद पवार

पुणे – शिवाजी महाराजांची इतिहासात रंगवलेली गोब्राम्हण प्रतिपालक ही प्रतिमा खोटी आहे, शेजवलकरांनीही त्याला अऐतिहासीक म्हटलेलं आहे असं वक्तव्य राष्ट्रवा ...
…. तर उद्धवजींचे मन वळवू –  रामदास आठवले

…. तर उद्धवजींचे मन वळवू – रामदास आठवले

पंढरपूर : राष्ट्रपती पदासाठी शिवसेनेने विरोध जरी केला असला तरी वेळ आल्यास उद्धवजींचे मन वळवू असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आ ...
महापौरांच्या गाडीला दे धक्का..!

महापौरांच्या गाडीला दे धक्का..!

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे यांची सरकारी मोटार बंद पडली. एका कार्यक्रमाहून महापौर काळजे हे त्यांच्या कार्यालयात येण्यासाठी त्यांच्या ...
कोल्हापूर महापालिकेत राडा, सत्ताधारी-विरोधक भिडले

कोल्हापूर महापालिकेत राडा, सत्ताधारी-विरोधक भिडले

कोल्हापूर - आज कोल्हापूर महानगरपालिकेत रस्ते हस्तांतरण विषयावरुन सत्ताधारी विरोधक एकमेकांना भिडले. दारू दुकानांच्या परवानगी मिळावी यासाठी रस्ते हस्तां ...
केंद्रात मंत्री होण्यासाठीच राजू शेट्टींचा आटापिटा, पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

केंद्रात मंत्री होण्यासाठीच राजू शेट्टींचा आटापिटा, पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

सातारा - केंद्रीय मंत्रीमंडळाचा आगामी विस्तार डोळ्यासमोर ठेऊनच राजू शेट्टी शेतकरी कर्जमाफीवर आक्रमक झाल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या ...
या ‘तीन’ टोलनाक्यांवर 29 वर्ष टोलवसूली सुरूच राहणार 

या ‘तीन’ टोलनाक्यांवर 29 वर्ष टोलवसूली सुरूच राहणार 

नवीन पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना निधी उभारण्यासाठी राज्य सरकारने तीन टोलनाक्यांवर वसुलीचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राज्यातील ...
कर्जमाफीचे निकष बदलायला सरकारला भाग पाडू – अजित पवार

कर्जमाफीचे निकष बदलायला सरकारला भाग पाडू – अजित पवार

बारामती – सरकारनं कर्जमाफीच्या नावाखाली शेतक-यांची फसवणूक केल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय. धनदांडग्यांना कर्जमाफी नको, मात्र सर ...
कर्जमाफी निकषाची बैठक  का फिस्कटली,  कर्जमाफीचं पुढे काय ?

कर्जमाफी निकषाची बैठक  का फिस्कटली, कर्जमाफीचं पुढे काय ?

सरकारकडून गेल्या चार पाच दिवसांपासून येत असलेली वक्तव्य आणि शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांनी सोमवारी सकाळी केलेलं वक्तव्य यावरुन कर्जपाफीसाठी सोमवा ...
1 139 140 141 142 143 159 1410 / 1589 POSTS